RATION CARD NEWS: शिधापत्रिकाधारक सावधान! 31 तारखेपर्यंत करा हे कम, नाहीतर मिळणार नाही लाभ

RATION CARD NEWS: रेशन वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारकडून मोठी पावले उचलली जात आहे. त्याचे परिणाम देखील पाहायला मिळत आहेत. अपात्र लोकांना शिधापत्रिकांच्या यादीतून वगळणे हे सरकारचे यामागेच मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळेच पारदर्शकता राखण्यासाठी अनेक कडक नियम करण्यात येत आहेत. जर तुम्ही देखील शिधापत्रिकाधारक (RATION CARD) आहात आणि तुम्हाला देखील लाभ मिळवायचा असेल तर काही महत्वाच्या नियमांचे जरूर पालन करावे, कारण असे केले नाही तर तुम्हाला नुसन सहन करावे लागेल.

आता सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना एक महत्वाचा नियम जारी करण्यात आला आहे, ज्याचे तुम्ही लगेच पालन करावे लागेले. हि संधी जर तुमच्या हातामधून निसटली तर पश्चात्ताप करत बसण्याची वेळ येईल. कारण अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. यामुळे हे महत्वाचे आहे कि हे आर्टिकल तुम्ही पूर्णपणे वाचावे, नाहीतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सरकारने बनवले RATION CARD संबंधी आवश्यक नियम

अपात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकेतून (RATION CARD) वगळून पात्र लाभार्थींना लाभ देण्याच्या मुख्य उद्धेशाने हा नियम बनवण्यात आला आहे. जो लोकांसाठी बूस्टर डोस ठरणार आहे. आता वेळ न घालवता निश्चित तारखेपर्यंत ई-केवाईसी करण्याचे काम करू शकता. ज्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

आता हि वेळ हातची घालवू नका नाहीतर पश्चाताप करावा लागेल. हिमाचल प्रदेशच्या चंबा विद्युत पुरवठा विभागाने ई-केवायसी करण्याची तारीख वाढवली आहे. आता तुम्ही 31 जानेवारी 2024 पर्यंत ई-केवायसीचे काम सहज करू शकता.

या तारखेपर्यंतही हे काम पूर्ण न झाल्यास अडचणींना सामोरे जावे लागेल. राज्यातील मोठ्या संख्येने लोकांना रेशन संबंधित योजनांचा लाभ मिळत आहे, ज्याचा तुम्ही सहज लाभ घेऊ शकता, ही एक चांगली संधी आहे.

आतापर्यंत इतक्या लोकांनी केले ई-केवायसी

हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात आतापर्यंत ६५ टक्के लोकांनी ई-केवायसीचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये सर्वाधिक 72 टक्के चंबाच्या लोकांचा समावेश आहे. सलूणी मध्ये 71 टक्के, भरमौरमध्ये 55 टक्के, भाटियात 68 टक्के, मैहला मध्ये 64 टक्के आणि तीसामध्ये 66 टक्के ई-केवायसीचे काम पूर्ण झाले आहे, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. अजून सुमारे 35 टक्के काम अद्याप बाकी आहे.